आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !!
सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी

आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !!
सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी
चालताना आपल्याला भूक लागते, तहान लागते आपण क्षणभर शांत बसतो , खाऊन घेतो आणि पुन्हा पुढच्या वाटेवर चालायला लागतो. तेव्हा आपण गरज म्हणून आपल्या सोबत ठेवतो त्या वस्तू म्हणजे पाणी, खाण्यासाठी थोडे पदार्थ. तसच काहीस आपण यशाकडे वाटचाल करताना आपल्याला गरज असते ती आपल्याला चालवत ठेवणाऱ्या एखाद्या वस्तूची. जी कोणत्याही स्वरूपात असेल.
शोधावी ती माणसं
जी स्वप्नांशी झुंजत असतात
झोपलेल्या उगाच पाहत
वेळ वाया घालवू नये