“उमा !! सकाळपासून पाहतोय तुझ लक्ष नाही कशातच !! ” अचानक बाहेर जाताना सुनील बोलला.
“अरे !! काही नाही असच !! ”
दोघेही चालत चालत गावाच्या पलिकडे एक बंगला होता तेथे आले. त्याच्या मित्रांनी आणि सुनील उमाने तो सगळा नीट स्वच्छ करून घेतला.
Marathi Katha
आठणींचा तो सहवास
उगाच मला का छळतो
तुझ्या असण्याचे खोटे भास
मनास आज का देतो
अखंड जळत राहिले मी
माझेच मला विसरून
अखेरच्या क्षणी उरले
ते कलकांचे काजळ जगी
आई , तू पण झोप ना!! ” श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला.
“नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच. तुला बरं वाटतं नाही ना!! झोप बर तू !! ” सुनंदा डोळ्यातले पाणी अलगद पुसत म्हणाली.
नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे
कधी भासे मझ ते आपले
कधी वाटे ते परक्याचे
कदाचित चुकली असेन
मनात समजूत नात्यांची
पाठमोऱ्या तुला जाताना
थांबवावे वाटले मला
पण पुन्हा भेटण्याची ओढ मला
थांबवत होती तेव्हा
त्या वाटेवरून जाताना
पुन्हा वळावे वाटले होते मला
पण तेवढ्यात सदाने आई आणि बाबांना हाक मारली. दोघेही लगबगीने बाहेर आले. आणि सदा बोलत म्हणाला.
“आई बाबा तुम्हाला माहितेय गेली ३ ४ दिवस मी कशाचा अभ्यास करत होतो??” सदा दोघांकडे बघत प्रश्न विचारत होता.
स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये
चंद्र नी तारे माळून घेतले
कधी केला हट्ट मोजण्याचा
स्वतःस मी हरवून घेतले..!!
या online आणि offline चा जगात
नातीच आता सापडत नाही
कधी like आणि share मध्ये
कोणालाच मन कळत नाही
Accept केली तर मैत्री होते
पण मैत्रीचा अर्थच खरा कळत नाही
Favourite list मध्ये आता
आपलीच माणसं दिसत नाही
जुने मित्र आता हरवलेत
कोणी खुप busy झाले
तर कोणी खुप भाव खाऊ लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत
वेळ पाहुन आता भेटु लागले
भेटुनही काही मित्र आता