“साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??”
“नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!”
“मला पण !!” जगताप मिश्किल हसत म्हणाला.
“चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!”

“साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??”
“नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!”
“मला पण !!” जगताप मिश्किल हसत म्हणाला.
“चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!”
“तो आहे की लॅपटॉप मध्ये!!”
“तो नाही !! जुना !! कारण नव्यात खूप एरर्स आहेत !! ते नीट करावे लागतील !!”
“ऑफिसच्या खाली अडगळीच्या खोल्या आहेत त्यात असतील !!त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते !!”
“ठीक आहे पाहतो मी !! “
“नंदा !! ही माया कोण आहे ??”
अचानक श्रीधरने प्रश्न केल्याने नंदा गोंधळून गेली. तेवढ्यात मागून श्याम आला.
“काय हवंय तुम्हाला ??”
“मला तू हवी आहेस ??” देशमुख साहेब पुढे येत म्हणाला.
“अस काय करताय साहेब तुम्ही !! प्लिज तुम्ही इथून जा !!”
“साहेब !! तुम्ही इथ ??”
“हो ! अरे तू आला नाहीस ना ऑफिसमध्ये म्हणुन तुझी विचारपूस करायला आलो ! ”
“सायली ?? ये सायली !!”
वाऱ्यास न व्हावा, भार तो कोणता!! दाही दिशा, मार्ग दिसावे !!
स्वार होऊन, निघता ते मग!! आभाळ नभी त्या, दाटून यावे !!
“पाहता पाहता आयुष्याची पाने पटापट पलटत गेली, कळलही नाही आयुष्यात कोण राहील आणि कोण नाही. पण आज जे आहेत बरोबर त्यांच्या सोबत आयुष्याचा पुढचा प्रवास करावा एवढंच वाटतं राहत. पण मग मनातल सांगावं तरी कसे हेच मला कळत नाही
आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले.
कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला.