“कळावे कसे मनास आता
तू आता पुन्हा येणार नाहीस!!
सांगितले तरी त्या वेड्या मनास
ते खरं केव्हाच वाटणार नाही!!
तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळ
ते उगाच बसून राहील!!
चाहूल कोणती होताच त्यास
लगबगीने ते धावत जाईल!!
“कळावे कसे मनास आता
तू आता पुन्हा येणार नाहीस!!
सांगितले तरी त्या वेड्या मनास
ते खरं केव्हाच वाटणार नाही!!
तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळ
ते उगाच बसून राहील!!
चाहूल कोणती होताच त्यास
लगबगीने ते धावत जाईल!!
मातीचा कण नी कण बोलतो
गाथा इथे पराक्रमाची
शिवाजी महाराज आणि
निडर शंभू राजांची
एकच गर्व मनात
मी मराठी असल्याचा!!
एकच भाव मनी
मराठी बोलण्याचा!!
पावन भुमी आमची
इतिहास शिवरायांचा!!