कुठेतरी आजही
तुझी आठवण कायम आहे
त्या चांदण्या मध्ये मी तुला
का उगाच शोधते आहे
अश्रुचा हा सागर जणु
मला का आज बोलतो आहे
आठवणींच्या लाटां मध्ये
तु कुठे हरवला आहे

कुठेतरी आजही
तुझी आठवण कायम आहे
त्या चांदण्या मध्ये मी तुला
का उगाच शोधते आहे
अश्रुचा हा सागर जणु
मला का आज बोलतो आहे
आठवणींच्या लाटां मध्ये
तु कुठे हरवला आहे
” आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न पडतात, आपल हे प्रेम स्वप्नच होतं अस समज!!! जाते मी !! काळजी घे!!!'”
“अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!”
त्याने रिप्लाय केला,
“मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही! ” ..