१. मुंबई येथे झालेल्या प्रचंड वादळात १०००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८८२)
२. डेन्मार्कने आपल्या संविधानात संशोधन केले. (१९५३)
३. भारतामध्ये बिहार येथे झालेल्या प्रचंड वादळात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
४. नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. (२०१३)
५. इंग्लंड आणि नेदरलँड्स मध्ये व्यापार करार झाला. (१५०७)
