१. डॉ आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. (१८६७)
२. हिन्दी स्वातंत्र्य संघाची स्थापना करण्यात आली. (१९४२)
३. मेक्सिकन एअरलाइन्स बोईंग ७२७ हे विमान दुर्घटनग्रास्त झाले यामध्ये शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८६)
४. डॉ जयंत नारळीकर यांना युनेस्को तर्फे कलिंग पुरस्कार देण्यात आला. (१९९७)
५. रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ल्यूना १० अवकाशात सोडला. (१९६६)
