१. ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन बॉम्बेवर कब्जा केला. (१६६८)
२. त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (२०१३)
३. ब्रिटीश कालखंडात भारताची राजधानी कलकत्त्या वरून दिल्ली करण्यात आली. (१९३१)
४. बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश हा स्वतंत्र देश झाला. (१९७१)
५. पहिल्या संस्कृत परिषदेस नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे सुरुवात झाली. (१९७२)
