१. पी. व्ही. नरसिंहराव हे भारताचे ९वे पंतप्रधान झाले. (१९९१)
२. राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९४९)
३. सायरस मॅककॉर्मिक यांनी पीक कापणी यंत्राचे पेटंट केले. (१८३४)
४. अमेरिकेने जपानच्या सैन्याचा ओकिनावा येथे पराभव केला. (१९४५)
५. जॉन डायफेनबकर हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९५७)
