१. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. (१८९४)
२. रॉबर्ट वॉटसन वॅट यांनी रडारचे पेटंट केले. (१९३५)
३. भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली. (२०११)
४. पोर्तुगीजने संविधान स्वीकारले. (१९७६)
५. बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. (१९९०)
