शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती.
“समीर !!”
आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला.
“आई ??”

शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती.
“समीर !!”
आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला.
“आई ??”
एक हृदयस्पर्शी प्रेम कथा.
तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत ..!! .. मनातल्या तिच्या भावना जणू म्हणतात ..
न भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे
कधी शोधले तिथे कधी शोधले इथे
सांग तुझा ठाव आहे तरी कुठे
आई !! तू ना अडाणी आहेस! तुला ना काहीच कळत नाही !!! आई!! किती आउटडेटेड आहे हे सगळं !! प्रत्येक आईला ऐकावी लागणारी ही वाक्य आता अगदी सवयीचा एक भागच झाली आहेत.
आयुष्यात आपण कित्येक निर्णय घेतो, पण त्या निर्णयावर आपण कसे ठाम राहतो याला जास्त महत्त्व असतं. पण आपण घेत असलेले निर्णय हे आपल्यासाठी आणि सर्वांसाठीही तितकेच महत्वाचे आणि उपयोगी असावे
कधी कधी मनाच्या या खेळात
तुझ्यासवे मी का हरवतो
तुला शोधण्याचा हट्ट इतका का?
की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो
तुला यायचं नाही माहितेय मला
तरी मी तुझी वाट का पाहतो