खूप वर्षांनी भेटलास त्याचा खूप आनंद झाला..!! रमण गेला त्याच दुःख होत पण त्याहूनही दुःख एकटेपणाच होत !! ” सुमेधा मनोजकडे बघू लागली.
“आयुष्यात सहवास लागतोच ना कोणाचा तरी !! पण तो सहवास

खूप वर्षांनी भेटलास त्याचा खूप आनंद झाला..!! रमण गेला त्याच दुःख होत पण त्याहूनही दुःख एकटेपणाच होत !! ” सुमेधा मनोजकडे बघू लागली.
“आयुष्यात सहवास लागतोच ना कोणाचा तरी !! पण तो सहवास
अखंड जळत राहिले मी
माझेच मला विसरून
अखेरच्या क्षणी उरले
ते कलकांचे काजळ जगी
“आई!! मला तुझ्याशी बोलायचं होत थोडं!!” समीर अचानक आईला बोलत म्हणाला.
“बोल ना समीर!! काय झालं!!”
“आई मी परगावी जाण्याचा विचार करतोय नोकरीसाठी!! एका ठिकाणी मला चांगली संधीही चालून आली आहे !!”
नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे
कधी भासे मझ ते आपले
कधी वाटे ते परक्याचे
कदाचित चुकली असेन
मनात समजूत नात्यांची
सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा लगबगीने आत घरात गेले. आणि सदाच्या आईला बोलू लागले.
“लता सदाच्या दुर्बिणीच प्रश्न सुटला!
ओढ मनाची या
खूप काही बोलते
कधी डोळ्यातून दिसते
तर कधी शब्दातून बोलते
वाट पाहून त्या क्षणाची
खूप काही सांगते