“चला !! घरी जायचं की इथेच थांबायचं आज ??” अनिकेत श्वेताला मिश्किल हसत म्हणाला.
“थांबुयात ना मग इथेच !! ” श्वेता हसत म्हणाली.
“चला आता !! ” अनिकेत खुर्चीवरून उठतं म्हणाला.

“चला !! घरी जायचं की इथेच थांबायचं आज ??” अनिकेत श्वेताला मिश्किल हसत म्हणाला.
“थांबुयात ना मग इथेच !! ” श्वेता हसत म्हणाली.
“चला आता !! ” अनिकेत खुर्चीवरून उठतं म्हणाला.
त्रिशाला भेटून समीर घरी गेला.तेव्हा आकाश त्याची बाहेर वाटच पाहत होता.
“काय सम्या किती वेळ !! वैतागलो बाहेर थांबून !! ” आकाश समीरला जवळ येताना पाहून म्हणाला.
“Sorry!! अरे भेटायला गेलो होतो मित्राला म्हणून उशीर झाला!!” समीर फ्लॅटचा दरवाजा उघडत बोलत होता.
“मनातले सखे कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही
हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून
त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही
“पाठीवरती हात फिरवता
खंजीर त्याने मारला होता
तोच आपुलकीचा सोबती
ज्याने घाव मनावर दिला होता
अश्रू पुसण्यासाठी हात येताच
कित्येक वेळ आपुला वाटला होता
त्याच अश्रूंचे कित्येक उपहास तो
चारचौघात करत बसला होता
माझ्या मनाच्या तिथे एक
तुझी आठवण सखे गोड आहे
कधी अल्लड एक हसू तुझे
कधी उगाच रागावणे आहे
ती रुसल्यावर कधी
मी खुप तिला मनवायचो
पण मी रुसलेलो कधी
तिला कळालेच नाही
वाट हरवुन जाता तिने
पुन्हा मी वाट दाखवायचो
पण मी हरवुन गेल्यावर कधी
तिने मला शोधलेच नाही
गुलाबाची ती पाकळी
मला आजही बोलते
तुझ्या सवे घालवलेले
क्षण पुन्हा शोधते
शब्दांच्या या वहीत
लिहून काहीतरी ठेवते
सुकुन गेली तरी पुन्हा
सुगंध आजही देते
कदाचित त्या वाटा ही
तुझीच आठवण काढतात
तुझ्या सवे चाललेल्या
क्षणास शोधत बसतात
पाऊलखुणा त्या मातीतून
भुतकाळाची साक्ष देतात
एकट्या या मुसाफिरास