१. मिरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या. (१९८९)
२. भारतातील कोलकाता शहरात आलेल्या चक्रीवादळात ६०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८६४)
३. इटलीच्या सैन्याने ट्रिपोलीवर ताबा मिळवला. (१९११)
४. पोर्तुगाल हा प्रजासत्ताक देश बनला. (१९१०)
५. हर्णान झुआझो हे बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८२)
