१. गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला. (१९८७)
२. अहमदाबाद जवळ झालेल्या बस दुर्घटनेत ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६२)
३. मुंबई नभोवाणी केंद्राची सुरूवात करण्यात आली. (१९३४)
४. युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली. (१९७५)
५. बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची त्यांच्याच बंडखोर अधिकाऱ्याने हत्या केली. (१९८१)
