१. इंडियन इंडिपेन्डस लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे केली. (१९४२)
२. जे आर डी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९२)
३. टोमास मासाऱ्यक हे झेकोस्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२०)
४. तुर्कीच्या काॅस्टॅटीनोपाल आणि अंगोरा या शहरांची नावे बदलून इस्तानबूल आणि अंकरा अशी ठेवण्यात आली. (१९३०)
५. सीरिया मध्ये झालेल्या सत्तांतर बदलामुळे राष्ट्राध्यक्ष नझीम अल कुडसी यांनी पलायन केले. (१९६२)
