१. संयुक्त राष्ट्रसंघाची (United Nations) स्थापना करण्यात आली. (१९४५)
२. भारतात पहिल्यांदाच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू करण्यात आला. (१९८४)
३. ब्रिटिश सरकारने सोविएत युनियन सोबत व्यापारी करार केला. (१९३२)
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसरा उत्सव साजरा केला. (१९०९)
५. युनायटेड नेशन्सने आपले पहिले टपाल तिकीट प्रकाशित केले. (१९५१)
