१. इराणने खोर्शिदी सोलर हिजरी कॅलेंडर स्वीकारले. (१९२५)
२. जळगाव महानगरपालिकेची स्थापना झाली. (२००३)
३. पर्सियाचे नाव इराण करण्यात आले. (१९३५)
४. पेशावर येथे झालेल्या कार बॉम्बमध्ये दहाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर तीसहून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)
५. भारतात लावलेली आणीबाणी संपली. (१९७७)
