१. NCC (राष्ट्रीय छात्र संघ) ची स्थापना करण्यात आली. (१९४८)
२. पहिली प्रवासी रेल्वे बोरी बंदर ते ठाणे दरम्यान धावली. (१८५३)
३. हॉलंड मध्ये बाल कामगार कायदे कडक करण्यात आले. (१९२४)
४. पहिल्यांदाच सौरऊर्जेवर चालणारे रेडिओ बाजारात विकण्यास आले. (१९५६)
५. मुळशी सत्याग्रहास सुरुवात झाली. (१९२२)
