१. एली व्हिटनी यांनी कॉटन जिन मशीनचे पेटंट केले. (१७९४)
२. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट मुंबई येथे प्रदर्शित झाला. (१९३१)
३. सर्बिया आणि तुर्की मध्ये शांतता करार झाला. (१९१४)
४. साहित्य अकादमीची स्थापना दिल्ली येथे करण्यात आली. (१९५४)
५. लियम कोसग्रावे हे आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७३)
