१. ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्समध्ये शांतता करार झाला. (१९३२)
२. व्हणकुवर हे कॅनडाचे शहर आगीत भस्मसात झाले. (१८८६)
३. इस्राईलने लेबनॉन मधून आपले सैन्य हटवण्यास सुरुवात केली. (१९७८)
४. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ३००हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)
५. विश्वनाथ आनंद यांनी स्पेन मधील माद्रिद येथे बुद्धिबळ स्पर्धेत एकाचवेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळत बारा लढतीत विजय मिळवला. (२०००)
