१. जालियनवाला बाग हत्याकांडात तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर हजारहून अधिक लोक जखमी झाले. (१९१९)
२. पहिल्यांदाच भारतातून अमेरिकेत हत्ती नेहण्यात आले. (१७९६)
३. गुरू गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरू पंथ तयार केले. (१६९९)
४. जॉर्ज वेस्टीहाऊस यांनी स्टीम पॉवर ब्रेकचे पेटंट केले. (१८६९)
५. छत्रपति संभाजी महाराज आणि छत्रपती शाहु महाराज यांच्यात वारणेचा तह झाला. (१७३१)
