१. पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. (१९४८)
२. जपान आणि राशिया मध्ये युद्धास सुरुवात झाली.(१९०४)
३. भारताची राजधानी दिल्ली करण्यात आली त्यापूर्वी ती कोलकाता होती. (१९३१)
४. अॅडाल्फ हिटलरने मार्क्सवादचा अंत करण्याचे जाहीर केले. (१९३३)
५. अमेरिकेचे रसायनशास्त्रज्ञ जेम्स फ्रँकलिन हाइड यांनी फ्युजड सिलिकाचे पहिले पेटंट केले. (१९४२)
