धुंध त्या सांजवेळी
मन सैरभैर फिरत
आठवणींना वाट मिळे
डोळ्यात दिसत
तु आहेस ही जाणीव
तु नाहीस हा भास
मनही हल्ली गंमत करत
सोच रहा है तु
क्या करना है
सवाल में उलझे
क्या जवाब है
जिना है बेबस
बंद जैसे कमरा है
या फिर जिना जैसे
बेफिकीर समा है
चलता हु अपने धुन
करना जो कहे मन
सवाल ना पुछो
दुनिया का मुझसे क्या
सब यहा झुट
सब कहे मेरी सुन
अरे तु मेरी सुन
दुनिया का मुझसे क्या
क्यों न चले हम साथ
दुनिया तो छोटी है
मिलते रहे हम यहा
समय की कमी है
ना करो नफरत
ये सब झूठी है
प्यार बाटले
समय की कमी है
“सब जहा बिका मौत ना बिक पाई
क्यु तु खामखा दुनिया करे लढाई
आज तु है कल कोई और होगा
जितेजी तु दुनिया से कर भलाई
मिट जाये तेरा वजुद नाम रेह जायेगा
हे ईश्वर पता है मुझे
आज तु रोता होगा
इन्सानियत बिक गई
खुदसे तु केहता होगा
तेरा वजुद बट गया
सब यहा झुट होगा
किस दर पे जाऊ
तु जहा रेहता होगा
एक होता राजा
माझा जाणता राजा
शिवाजी तेचे ऐसे नाव
स्वराज्याचा ध्यास तो
आमचा इतिहास तो
क्षण क्षण ही आज बोलती
जय जिजाऊ जय शिवराय।।
“शब्द हे विचार मांडतात
शब्द हे नाते जपतात
शब्द जपुन वापरले
तर कविता बनतात
शब्द अविचारी वापरले
तर टिका बनतात
प्रेम मला कधी कळलचं नाही
बागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही
मनातल्या कोपर्यात कधी कोण दिसलच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .
तिचं हसणं कधी पाहिलंच नाही
त्याच रहस्य कधी जाणलंच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही
तु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.
तु कधी रुसत होती
तु कधी रागवत होतीस
तुझ्या त्या प्रेमाची
आई, खरचं आठवण येते.