१. जळगाव नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. (१८६४)
२. महाराणी ताराबाईंनकडून छत्रपती राजारामस यांस कैद करण्यात आले. (१७५०)
३. अपोलो १२ हे अंतराळयान पुन्हा पृथ्वीवर परतले. (१९६९)
४. जोसेफ ग्लिद्देन यांनी काटेदार तारेच पेटंट केलं. (१८७४)
५. तुर्कस्तानमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात ५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७६)
