देश , भारत देश .. विविधतेने नटलेला आपला भारत देश .. अनेक जाती .. अनेक धर्म.. अनेक भाषा .. तरही एक , आप ला भारत देश .. आपल्याच या देशाचं गुणगान तरी किती गावं मनातल्या शब्दांना तेव्हा कवितेत मांडावं.. हे भारत देशा..!! किती वरणु सौंदर्य तुझे किती सांगू साहस किती बोलू भाव तुझे किती शब्द ही निरागस!! कणाकणात बसल्या इथे थोर पुरुषांच्या गाथा किती आठवू ते विरपुरूष ज्यांनी अर्पिले सारे जीवन हिमालयात पांघरूण शाल पांढरी नटलास माझ्या भारत देशा पायथ्याशी तुझ्या तेव्हा क्षणाक्षणाला जलाभिषेक आहे किती लिहिले तुझ्याचसाठी कितीही बोलले राष्ट्रप्रेम मनात तुझ्याचसाठी क्षणाक्षणाला अभिमान वाढतोच आहे अनेक भाषा बोलतात इथे अनेक धर्म सुखात आहेत या सर्वांस कवेत घेऊन हे भारत देशा , तू विविधतेने नटलेला आहे..!! ✍योगेश *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
विचारांच मंथन कधी थांबतच नाही. सतत या मनात विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी अनावर होऊन मनाचा भाग ओला करतात अगदी…
नातं एक असच होतं कधी दुख कधी सुख होतं सुखाच तिथे घर होतं आणि मनात माझं प्रेम होतं कधी माफी…
दिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड, विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया…
अगदी सांगायच तर प्रेम हे इतक सुंदर असतं की ते व्यक्त करायला भावनांची जोड लागतेच. मग ते 'ती'ला कळो अथवा…
मी अगदी कमी बोलतो असा जर कुणी बार्शी स्थित नागरिक तुम्हाला म्हणाला तर ते कधीच खरं मानु नये.. म्हणजे अगदी…
समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचातून आजपर्यंत फक्त स्त्रीच भरडली गेली. ऐवढं असुनही आजही ती पुरुषांच्या बरोबरीने चालते. आजही स्त्री कोणत्याच…
सतत काहीतरी लिहावं आणि ते सर्वानी वाचावं. एवढच असत का ते??.. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द हेच साधन आहे…
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये कुठेतरी गोंधळ होतो आणि सर्वच आयुष्याच्या व्याख्या बदलुन जातात. आम्ही खुप प्रगत आहोत आमची विचारसरणी खुप…
एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते…
एक व्यक्ती आपल्याशी वाईट वागली म्हणुन तिचा तिरस्कार करत बसण्याची खरंच गरज आहे का ? की सोडुन विसरून जावं जे…