विचारांच मंथन कधी थांबतच नाही. सतत या मनात विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी अनावर होऊन मनाचा भाग ओला करतात अगदी डोळ्यांच्या कडांमधुन दिसतात आणि हे अनावर बंध विचारांचे तोडुन टाकतात. मनातल्या वादळाला कुठेतरी शांत करायला हवं. नाहीतर घुसमटून जाईल हे मन.
पण मोकळ कराव हे मन कोणाकडे? कोण सावरू शकेल या लाटांना, कोण सामावुन घेईन हे वादळ, आपल्या आकाशाखाली. की असंच कोमेजुन जाईन हे मन सुकलेल्या फुलासारखं. का फक्त आधार या शब्दांचा आणि पानांवर नाचणार्या ओळींचा? बंदिस्त एका वहीतलं गुपीत आणि फक्त मनातील खंत , का आधार या भावनेला शब्दांचा , अबोल ते डोळ्याचे भाव मरुन गेले आहेत ? समजुनही ते समजत नाहीत , अश्रूंची ही किम्मत धुळीत मिसळुन, मातीलाही एक करते आपल्या ओलाव्याने, मग मनाच काय रे? कोणीतरी आहे रे आपल्या जवळ फक्त आपल्या सुखासाठी ही भावनाच विरून गेली दिसतेय. पण ..
सांग त्याला, शब्दांची गरज नाहीये त्याला समजण्याची भावना महत्वाची, समजलं तर आकाश छोट दिसेल आणि सामावुन घेतलं तर हे जगही कमी पडेल त्यासाठी, अशी व्यक्ती असावी मज पाशी ही एकचं ओढ त्यासाठी. पण भुतकाळातल्या गरर्ततेत अडकलेल्या त्याला गरज आहे आजच्या हाकेची, ओढून आपल्या मिठीत घेण्याची की जाऊच नये हे बंध तोडुन पुन्हा गरज आहे त्या बंधनाची. त्यासाठी गरज आहे ती एकदा समजण्याची, सगळं विसरुन आपलूस कोणी म्हणण्याची. असेलही चुक ती विसरण्याची, बोलणार्या नात्यांना साद देण्याची, मन मोकळं एकदा बोलण्याची अगदी हक्काने भांडण्याची सुद्धा. या मनातील वादळाला सामावुन घेण्याची, लाटांना शांत करण्याची , डोळ्यांची कडा पुसण्याची, गरज आहे ती नातं फुलवायची अगदी मनापासून …. 🙂
#योगेश_खजानदार
*READ MORE
"हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओळखीची ती…
आठवांच्या पानावरती, भरली एक शाळा शाळेमध्ये कोण आले , चला एकदा पाहा!! अभ्यास करूया , मस्ती करूया !! मित्रांच्या दुनियेत,…
"कळावे कसे मनास आता तू आता पुन्हा येणार नाहीस!! सांगितले तरी त्या वेड्या मनास ते खरं केव्हाच वाटणार नाही!! तुझ्याच…
अगदी रोजच भांडण व्हावं !! अस कधीच वाटलं नाही पण खूप दिवसांनी एकदा व्हावं अस मात्र उगाच वाटतं राहत !!…
माझ्या मनाच्या तिथे एक तुझी आठवण सखे गोड आहे कधी अल्लड एक हसू तुझे कधी उगाच रागावणे आहे
"गोष्ट फक्त एवढीच होती मला समजून सांगायचे होते आणि तुला समजून घ्यायचे न्हवते
गुंतण म्हणजे काय असतं स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं अतुट अश्या बंधनात कधी उगाच स्वतःला अडकवायच असतं कोणाच्या प्रेमात पडायचं असतं…
एक आर्त हाक मनाची पुन्हा तुला बोलण्याची तुझ्यासवे सखे मनातील खुप काही ऐकण्याची तुझ्याचसाठी पावसाची ढगाळल्या नभाची तु नसताना समोर…
कधी कधी मनातली सखी खुपच भाव खाते पाहुनही मला न पहाता माझ्या नजरेत ती रहाते चांदण्याशी बोलताना मात्र खुप काही…
वादळास विचारावा मार्ग कोणता रात्रीस विचारावा चेहरा कोणता लाटेस विचारावा किनारा कोणता की मनास या विचारावा ठाव कोणता उजेडास असेल…
काहीतरी राहून जावं अस मन का असतं झाडावरची पाने गळताना उगाच का ते पहात असतं हे मिळावं ते रहावं स्वतःस…
प्रेम म्हणतं मी ते व्यक्त करायला जावं हातात गुलाबाचं फुल देताना नेमकं तिच्या बाबांनी पहावं बाबा हाच आला होता तिने…
"हवंय मला ते मन प्रत्येक वेळी मला शोधणार माझ्या गोड शब्दांनी लगेच माझं होणारं मी शोधुनही न सापडता बैचेन होणारं…
फुलांच्या पाकळ्या मधील सुगंध तुच आहेस ना ही झुळुक वार्याची जणु जाणीव तुझीच आहे ना तु स्पर्श ह्या मनाचा…
चांदनी ही हल्ली तिला खुप काही बोलते तिच्या मनातल ओळखुन आपोआप तुटते ते पाहुन ती ही हळुच हसते मनातल्या…
कुठे असेल अंत मनातील विचारांचा एक घर एक मी आणि या एकांताचा भिंती बोलतील मला संवाद हा कशाचा आरशातील एक…
रोज मन बोलत आज तरी बोलशील रुसलेल्या तिला कशी आहेस विचारशील भांडलो आपण आता विसर म्हणशील डोळ्यातील आसवांना वाट करुन…
Related