दिनांक २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सर्व भारतात साजरा केला जातो. जगप्रसिद्ध डॉक्टर सी. व्ही. रामन यांचा लेख ‘नेचर’ या मासिकाला पाठवला आणि त्याला नोबेल पारितोषिक मिळाले आणि तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. डॉ. सी. व्हीं. रामन यांना १९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विज्ञानात भौतिकशास्त्र या विषयात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते एकमेव भारतीय ठरले. येणाऱ्या पिढीस विज्ञानाची गोडी लागावी हा यामागचा उद्देश. डॉ. वसंत गोवारीकर यांनी या दिवसाची सुरुवात करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

READ MORE
शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा…
तुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील. मनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल. पुढच्या…
गणरायाची आरती पाठ नाही असा भक्त या पृथ्वीवर सापडणे शक्य नाही. अश्या या गणरायाच्या सानिध्यात त्याच्या सेवेत दिवस अगदी प्रसन्न…
स्वातंत्र्य दिनी व्हावे चिंतन मनन || Indian Independence Day ||
आज मनन चिंतन करण्याची गरज आपल्याला आहे. स्वातंत्र्य दिवस हा एक दिवस जरी असला तरी तो साजरा करण्यासाठी आपल्याला वर्षाचे…
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥ ज्या सरस्वतिचे, ज्या विद्येच्या…
दिनांक २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सर्व भारतात साजरा केला जातो.
आपल्याच नेत्यावर विश्वास नाही म्हणून डांबून ठेवणं, सत्ता स्थापन होत नाही म्हणून घोडेबाजार करणं याला म्हणायचं तरी काय ?? ज्या…
दिवे लागणीला पूर्वी घरात आई शुभंकरोती म्हणायला लावायची. टीव्ही बंदच असायचा. कारण त्यावेळी फक्त एक चॅनल असायचं आणि तासभर जरी…
"बडबड करणारी आई क्षणभर जरी अबोल झाली तरी मुलाला नकोस होत. घरात आल्या आल्या नजरेत नाही दिसली तरी बैचेन होत.…
कित्येक वर्ष झाली, मी Yogesh khajandar's Blog (Yk's Blog ✍️) नावाने ब्लॉग लिहीत आहे. कित्येक कविता , कथा , काही…
सरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून एकदातरी पाहिले पाहिजे. कुठेतरी खूप चांगल्या आठवणी आपल्यासाठी जपून ठेवल्या असतील त्या एकदा पाहिल्या…
नेतृत्व म्हटलं की एक दिशा ठरवली जाते. त्या मार्गावर कस जायचं याचा संपूर्ण निर्णय नेतृत्व कोण करत यावर ठरवला जातो.…
आयुष्यात आपण कित्येक निर्णय घेतो, पण त्या निर्णयावर आपण कसे ठाम राहतो याला जास्त महत्त्व असतं. पण आपण घेत असलेले…
संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या.…
घरभर छोट्या पावलांनी अगदी मनसोक्त फिरावं माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच दुसरं टोक त्यांनी धरावं कधी द्यावा आधार म्हातारपणात तर कधी कुशीत…
आठवणींचा तो क्षण पुन्हा तिथेच येऊन बसला मला कित्येक गोष्टी बोलून मनास त्याची ओढ लावून गेला
खरतर दोघांच्या मध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप नात एकतर नीट करतो किवा उध्वस्त करतो. या दोघां बद्दल ही तेच झाल. मी…
शोधलं तर नक्की कारण सापडत. पण शोधायचं नाही म्हटल्यावर उरतेच काय!! चूक कोणाची हा प्रश्न नात्यात होऊच शकत नाही. उरलेल्या…
कदाचित हे पत्र तुला मिळाल्यावर तू थोडा अचंबित होशील, की हे पत्र मला कसे काय आले. आणि कोणी पाठवले. तर…
लहानपणी शाळेत २६ जानेवारी खूप जोरात साजरा होत. सकाळी सकाळी आवरून शाळेत ध्वजवंदन करण्यास जायचे. विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यावेळी आवर्जून…