"शस्त्र, शास्त्र आणि शौर्य यांचं एक रूप राजं माझे हाती भवानी तलवार ध्येय हिंदवी स्वराज्य आणि वादळाशी झुंज !! असे आहेत राजं माझे!! थरथरला गनीम जिथं झुकल्या कित्येक माना इथ आई भवानीचा आशीर्वाद घेऊन साकारले स्वप्न रयतेचे जिथं!! असे आहेत राजं माझे!! तळपत्या त्या सूर्या सम तेज आकाश कवेत यावे असे हृदय वाऱ्यासही हेवा अशी ती दौड बरसत्या त्या सरींची तमा न ज्यांस!! असे आहेत राजं माझे!! प्रत्येक मावळ्यात एक विचार गडकोट आजही करतो जयजयकार ज्यांनी घडवला इतिहास हृदयात आता एकच नाव !! असे आहेत राजं माझे!! गेली कित्येक वर्ष तरी आज अखंड तेवत आहे एक ज्योत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती ज्यांचे नाव!! असे आहेत राजं माझे..!" ✍️©योगेश खजानदार
READ MORE
जीवनातल्या या क्षणी आज वाटते मनी हरवले गंध हे हरवी ती सांजही क्षण न मला जपले ना जपली ती नाती…
"शब्द हे विचार मांडतात शब्द हे नाते जपतात शब्द जपुन वापरले तर कविता बनतात शब्द अविचारी वापरले तर टिका बनतात
धुंध त्या सांजवेळी मन सैरभैर फिरत आठवणींना वाट मिळे डोळ्यात दिसत तु आहेस ही जाणीव तु नाहीस हा भास मनही…
जब जहा दुनिया बेबस ताकद बनकर तु खडी स्त्री तेरी शक्ती अपार संहार करने तु खडी माता तु जननी है…
"साथ न कोणी एकटाच मी विचारांचा शोध मनाचा तो अंत प्रवास एकांती वाट कोणाची बाकी दिसे का मनाचा तो अंत
एक होत छान घर चार भिंती चार माणस अंगणातल्या ओट्यावर प्रेम आणि आपली माणसं दुरवर पाहीला स्वार्थ हसत आला घरात…
ओठांवरच्या शब्दांना मार्ग हवे मोकळे तु आहेस जवळ पण, शब्द व्हावे बोलके हे प्रेम नी भावना नकळत जे घडते अबोल…
Contents READ MOREसुनंदा (कथा भाग २) || MARATHI KATHA ||नकळत (कथा भाग ५) शेवट भागकथा , कविता आणि बरंच काही…
मन आणि अहंकार बरोबरीने चालता दिसे तुच्छ कटाक्ष बुद्धी ही घटता व्यर्थ चाले मीपणा आपुलकी दुर दिसता तुटता ती नाती
आठवणींची सावली प्रेम जणु मावळती दूरवर पसरावी चित्र अंधुक लांबता ही सोबती दुर का ही चालती का मझ तु सोडती…
आठवणींचा दिवा मनात पेटता जणु प्रेमाच्या या घरात प्रकाश चहूकडे भिंतीवरी सावली चित्र जणु चालती पाहता मी एकटी डोळे ओलावले
भिती वाटते आज पुन्हा प्रेम करायला मोडलेले ह्रदय परत जोडायला नको येऊस पुन्हा मझ सावरायला न राहीले हे मन
"सांभाळला तो पैसा न जपली ती नाती स्वार्थ आणि अहंकार ठणकावून बोलती निकामी तो पैसा शब्द हेच सोबती आपुलेच सर्व..
हवी होती साथ पण सोबती कोण?? वाट पाहुनी!! शेवटी एकांत!! डोळ्यात अश्रु का केला हट्ट?? मनी प्रश्न!! शेवटी एकांत!!
सुगंध मातीचा पुन्हा दरवळु दे पड रे पावसा ही माती भिजु दे शेत सुकली पिक करपली शेतकरी हताश रे नकोस…
तुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु…
हे धुंद सांज वारे बेधुंद आज वाहे सखे सोबतीस मनी हुरहुर का रे?? मी बोलता अबोल शब्द तेही व्यर्थ समजुन…
माहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य…
खुप काही घडाव नजरेस ते पडाव मला काय याचे मौन असेच राहणार!! सत्य समोर इथे बोलेल कोण ते शांत आहेत…
जीवन एक प्रवास जणु फुल गुलाबाचे!! काट्यात उमलुन टवटवीत राहायचे!! हळुवार उमलुन क्षणीक जगायचे!! तोच आनंद खरा मनी मानायचे!!
चुकलेले मत हताश बळ लाचार जीवन पुन्हा ती वाट नाही!! शब्दाची कटुता तिरस्कार असता मनातील भावना प्रेम दिसत नाही!!
एकांतात राहशील ही तु बुडत्या सुर्याकडे पहाणार तो मी नसेल मोकळेपणाने कधी हशील ही तु पण हसवणारा मी नसेल
कधी मन हे बावरे हरवून जाते तुझ्याकडे मिटुन पापणी ओली ती चित्रं तुझे रेखाटते पुन्हा तुझ पहाण्यास डोळे हे शोधते…
कळत नकळत कधी प्रेम मी केल होतं तुला सांगावंस वाटलं पण मनातच राहिल होत चांदण्या मधील एक तु खुप मी…
चांदण्यात फिरताना दुख मनात सलते शुभ्र या चंद्रावरती डाग लागले कसले कुणी केला आघात कोणते दुर्दैव असते जीवन हे जगताना
भावनेच्या विश्वात आपुलकीच्या जगात सैरभैर फिरूनी मी एक शुन्य प्रेमाची ही गोष्ट भरगच्च पानात वाचुनही शेवटी मी एक शुन्य
का छळतो हा एकांत मनातील वादळास भितींवरती लटकलेल्या आठवणीतल्या चित्रात बोलतही नाही शब्द खुप काही सांगते ऐकतही नाही काही सगळं…
बरंचस आता या मनातच राहिल तु निघुन गेलीस मन तिथेच राहिल तुझा विरह असेल माझ दुखः ही ते फक्त आता…
जळाव ते शरीर दुखाच्या आगीत मरणाची सुद्धा नसावी भीती पिशाच्च बनावं स्वार्थी दुनियेत माणुस म्हणुन नसावी सक्ती पडावा विसर त्या…
एक आभास मनाला तु पुन्हा मझ दिसताना पाहुनही मझ न पहाताना ..एक तु!! तुझ पापण्यात भरताना नजरेतूनी पहाताना पुन्हा का…