"माझं माझं करताना आयुष्य हे असचं जातं!! पैसा कमावत शेवटी नातं ही विसरुन जातं!! राहतं काय अखेर राख ही वाहुन जातं!! स्मशानात गर्व ही आगीत जळून जातं!! मी आणि माझं हे नाव ही विसरुन जातं!! कमावलेलं सगळं काही नात्यान मध्ये वाटुन जातं!! सुख माझं असताना दुख परक करुन जातं!! मी पणा करताना नातं कायमचं तुटुन जातं!! शेवट अखेर शुन्य माझं माझं न राहतं!! आयुष्यभर सांभाळलेल शरीर ही सोडुन जातं!!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
शर्यत !! (कथा भाग १) || MARATHI STORIES || KATHA ||
सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्…
Read Moreक्षण सारें असेच !!! kshan Saare asech || Marathi Poem
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreअसे कसे हे !! Love POEM
वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!
क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!
सांग काय…
Read Moreसूर्यप्रकाश || AWESOME MARATHI POEM || Kavita
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreएक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read
ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read Moreद्वंद्व (कथा भाग ५) शेवट भाग
विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सा…
Read More