"मन माझ आजही, तुलाच का बोलत!! तुटलेल्या नात्याला, जोड का म्हणत!! नको विरह तुझा, सोबत तुझी मागत!! नको ही आठवण, क्षण का जपत!! कस समजावु याला, माझ न ऐकतो, नातं सपल तरी, प्रेम तुझ मागत!! आठवणीच्या गर्दीत, तुलाच का शोधत!! तुटलेल्या नात्याला, जोड का म्हणत!! मन माझ आजही, तुलाच का बोलत!!" -योगेश खजानदार
