"करतो नमन मी माझ्या भारत मातेला!! धुळ मस्तकी जणु लावूनी टीळा!! थोर तुझी किर्ती किती सांगु सर्वांना!! इतिहास आज सुवर्ण अक्षरी लिहिला!! घडली क्रांती झुगारून अन्यायाला!! शहीद झाले अनेक स्वातंत्र्य मिळवायला!! करतो नमन मी माझ्या भारत मातेला!!" योगेश खजानदार
READ MORE
गणरायाची आरती पाठ नाही असा भक्त या पृथ्वीवर सापडणे शक्य नाही. अश्या या गणरायाच्या सानिध्यात त्याच्या सेवेत दिवस अगदी प्रसन्न होऊन जातात. माझ्या सोबत माझा सखा , माझा मित्र आहे…
घरभर छोट्या पावलांनी अगदी मनसोक्त फिरावं माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच दुसरं टोक त्यांनी धरावं कधी द्यावा आधार म्हातारपणात तर कधी कुशीत यावं या म्हाताऱ्याला फक्त आता आपलसं करून घ्यावं
आठवणींचा तो क्षण पुन्हा तिथेच येऊन बसला मला कित्येक गोष्टी बोलून मनास त्याची ओढ लावून गेला
कदाचित हे पत्र तुला मिळाल्यावर तू थोडा अचंबित होशील, की हे पत्र मला कसे काय आले. आणि कोणी पाठवले. तर मित्रां गोंधळून जाण्यापूर्वी तुला मला सांगावस वाटत की मी स्वच्छता…
आपल्याच नेत्यावर विश्वास नाही म्हणून डांबून ठेवणं, सत्ता स्थापन होत नाही म्हणून घोडेबाजार करणं याला म्हणायचं तरी काय ?? ज्या आमच्या आमदाराला आम्ही एका विशिष्ठ विचारधारेचा म्हणून निवडून दिलं त्याच्यावरच…
स्वतच्या शाळेत " Dogs & british are not allowed !!" म्हणत ब्रिटिशांच्या विरूद्ध स्वांतंत्र्याच युद्ध करणारे ते लोकमान्य. अरे कोण कुठला हा england देश ज्यावर सारा हिंदुस्तान धुंकला तरी त्यात…
दिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड, विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया आमच्या दोघांची नुसती धावपळ असायची. शेजारचे दोन चार मित्र जमायचे…
कोणीच काही बोलत नाही मनके गेले झिजून खड्ड्यातून चालतो आम्ही आता सवय झाली सोसून कधी इकडुन खड्डा दिसतो जातो त्याला चुकवून कळतच नाही तेव्हा आम्हाला दुसरा खड्डा पाहून
समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचातून आजपर्यंत फक्त स्त्रीच भरडली गेली. ऐवढं असुनही आजही ती पुरुषांच्या बरोबरीने चालते. आजही स्त्री कोणत्याच बाबतीत पुरुषांनपेक्षा कमी नाही. जसं एक पुरुष कुटुंबाची गरज भागवु…
अगदी सांगायच तर प्रेम हे इतक सुंदर असतं की ते व्यक्त करायला भावनांची जोड लागतेच. मग ते 'ती'ला कळो अथवा न कळो. माझ्या प्रत्येक कवितेत मी 'ती' च्या सोबत जगलोय.…
एक व्यक्ती आपल्याशी वाईट वागली म्हणुन तिचा तिरस्कार करत बसण्याची खरंच गरज आहे का ? की सोडुन विसरून जावं जे झालं ते, पण मनातला राग तिरस्कार काही शांत बसु देत…
दिवाळी आली की घराकडे जायची ओढ लागायची. शिक्षणासाठी ,जॉब मुळे बाहेर राहत असलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट. मी पुण्यात होतो आणि माझ गाव बार्शी.
कित्येक वर्ष झाली, मी Yogesh khajandar's Blog (Yk's Blog ✍️) नावाने ब्लॉग लिहीत आहे. कित्येक कविता , कथा , काही मनातले विचार मी या ब्लॉग मार्फत मांडले.
सरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून एकदातरी पाहिले पाहिजे. कुठेतरी खूप चांगल्या आठवणी आपल्यासाठी जपून ठेवल्या असतील त्या एकदा पाहिल्या पाहिजेत. काही तारखा, काही महिने या आपल्याला कधीही न विसरता…
नातं एक असच होतं कधी दुख कधी सुख होतं सुखाच तिथे घर होतं आणि मनात माझं प्रेम होतं कधी माफी कधी रुसन होतं क्षणात सारं जग होतं दुख कुठे पसार…
एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते तिथेच भिरभिरत राहतं. त्यास पहाण्यास हे वेड मन अतुर होतं…
नेतृत्व म्हटलं की एक दिशा ठरवली जाते. त्या मार्गावर कस जायचं याचा संपूर्ण निर्णय नेतृत्व कोण करत यावर ठरवला जातो. त्यामुळे अशा वेळी आपला दिशादर्शक किंवा आपला नेता ज्याच्याकडे त्या…
लहानपणी शाळेत २६ जानेवारी खूप जोरात साजरा होत. सकाळी सकाळी आवरून शाळेत ध्वजवंदन करण्यास जायचे. विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यावेळी आवर्जून केले जायचे. शाळेतील मुलांनी केलेली महिनाभर तयारी त्या एका दिवसासाठी…
तुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील. मनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल. पुढच्या वर्षी मी लवकर येईल !! आणि तुम्हा सर्व भक्तांच्या भेटीची…
भगवंत मंदिसोबतच बार्शीत १२ ज्योतिर्लिंग ही पाहायला मिळतात. म्हणूनच बार्शीला बारा ज्योतिर्लिंगांची बार्शी म्हणूनही ओळख आहे. त्यात उत्तरेश्वर मंदिर आहे ,रामेश्वर मंदिर आहे असे बारा ज्योतिर्लिंग बार्शीत पाहायला मिळतात. ही…