"नव्या वाटांच्या शोधात पाखरांनी घेतली भरारी!! उठ तूही आता सोडून दे कालची काळजी!! मुक्त फिरायला हे आकाश बोलावते आहे तुजला आता!! कोणता विचार मनात घेऊन थांबला आहेस तू या क्षणी!! सूर्याची ती किरणे खुणावत आहेत तुला नव्यानी!! उठ सज्ज हो आता पसुरून ज्यांना दाही दिशी!! त्या वाऱ्यासही पुन्हा आता नव्या स्वप्नांची आस लागली!! तुझ्या डोळ्यात एक वाट नव्याने यावी त्यास दिसूनी!! कोणती ही नवी आशा सर्वत्र गेली पसरुनी!! तुझ्या मनात आज नसावा कोणताही कालचा राग मनी!! ही नवी आशा ही नवी दिशा बोलते आहे तुजला नव्याने!! उठ तू आता पुन्हा आणि सोडून दे कालची काळजी!!" ✍योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच !!! kshan Saare asech || Marathi Poem
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreसूर्यप्रकाश || AWESOME MARATHI POEM || Kavita
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreएक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read
ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read Moreजिथे मी उरावे !!
आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!…
Read Moreकोजागिरी. || KOJAGIRI POEM IN MARATHI ||
चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!!
चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी !!
लख्ख तो प्रकाश, बोलतो न क…
Read Moreराजकारण ..🙏
“भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !!
उमेदवाराची योग्यता पाहून
मतदान करायला विसरायचं ना…
Read More