जन्म
१. सतीश कौशिक, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
२. रॉजर डे रेबुटिन, फ्रेंच लेखक (१६१८)
३. दिनेश हिंगू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४०)
४. के सी करियप्पा, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)
५. विद्या प्रकासानंदा स्वामी, हिंदु धर्मगुरू (१९१४)
६. दादासाहेब तोरणे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१८९०)
७. फ्रेडरिक नॉर्थ, ब्रिटनचे पंतप्रधान (१७३२)
८. थॉमस जेफरसन, अमेरीकचे राष्ट्राध्यक्ष (१७४३)
९. नजमा हेपतुल्ला, मणिपूरच्या राज्यपाल (१९४०)
१०. सुनील अरोरा, २३ वे भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर (१९५६)
११. पीटर शोर्ड्स जर्बांडी , नेदरलँड्चे पंतप्रधान (१८८५)
१२. रॉबर्ट वॉटसन वॅट, भौतिकशास्त्रज्ञ (१८९२)
१३. कार्लटन चॅपमन, भारतीय फुटबॉलपटू (१९७१)
१४. रेणे प्लेवेन, फ्रान्सचे पंतप्रधान (१९०१)
१५. सॅम्युएल बॅकेट, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९०६)
१६. ज्युलियस न्येरेर, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२२)
१७. सिअमुस हिअनेय, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक लेखक (१९३९)
१८. गॅरी कॅस्परोव, वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू (१९६३)
मृत्यु
१. बलराज सहानी, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९७३)
२. ऍनी जंप कॅन्नोन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१९४१)
३. दशरथ पुजारी, संगीतकार (२००८)
४. अनंत काकबा प्रियोळकर, लेखक , भाषा अभ्यासक (१९७३)
५. डॉ हिरोजी बळीरामजी उलेमाले , डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (१९९९)
६. बाबू गुलाबराई, हिंदी भाषेतील लेखक (१९६३)
७. अब्दुल सलाम आरीफ, इराकचे राष्ट्राध्यक्ष (१९६६)
८. लुईस सोमोझा डेबाईल, निकॅरागुआचे राष्ट्राध्यक्ष (१९६७)
९. बाळासाहेब पंतप्रतिनिधी , औंध संस्थांचे मुख्य (१९५१)
१०. हिरामण बनकर , महाराष्ट्र केसरी (१९८८)
११. मल्लंपल्ली सरबेश्र्वर सर्मा , लेखक , कवी (२००७)
१२. गुंतर ग्रास, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२०१५)
घटना
१. जालियनवाला बाग हत्याकांडात तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर हजारहून अधिक लोक जखमी झाले. (१९१९)
२. पहिल्यांदाच भारतातून अमेरिकेत हत्ती नेहण्यात आले. (१७९६)
३. गुरू गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरू पंथ तयार केले. (१६९९)
४. जॉर्ज वेस्टीहाऊस यांनी स्टीम पॉवर ब्रेकचे पेटंट केले. (१८६९)
५. छत्रपति संभाजी महाराज आणि छत्रपती शाहु महाराज यांच्यात वारणेचा तह झाला. (१७३१)
६. मगणलाल बागडी आणि पंडीत श्याम नरेन कश्मिरी यांनी हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना केली. (१९३९)
७. पेशावर पाकिस्तान येथे बस मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात आठ लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)