Skip to content

  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

मुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष १२ मे || Dinvishesh 12 May ||

दिनविशेष १२ मे || Dinvishesh 12 May ||

दिनविशेष १२ मे || Dinvishesh 12 May ||

जन्म

१. जे. कृष्णमूर्ती, भारतीय विचारवंत ,लेखक (१८९५)
२. के. जी. बालकृष्णन, भारताचे ३७वे सरन्यायाधीश (१९४५)
३. सॅम नुजॉमा, नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२९)
४. विजय भट, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९०७)
५. गुलमरमो इंडारा, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९३६)
६. अरुणा साईराम, भारतीय गायिका (१९६०)
७. रमनलाल देसाई, गुजराती लेखक (१८९२)
८. शिखा पांडे, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८९)
९. नंदू नाटेकर, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९३३)
१०. इ. एस. राजा गोपाल, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)

मृत्यू

१. सरत पुजारी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१४)
२. जेदर्झेज स्नियादेकी, भौतिकशास्त्रज्ञ (१८३८)
३. एम. ए. मुथिया चेट्टिर, भारतीय राजकीय नेते (१९८४)
४. नेली साचस, नोबेल पारितोषिक विजेती लेखिका (१९७०)
५. बेंजामिन शेअरस, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)
६. कॉर्नेल बोरचर्स, जर्मन अभिनेत्री (२०१४)
७. माऊनो कोईविस्तो, फिनलॅडचे राष्ट्राध्यक्ष (२०१७)
८. जोहान पीटर, जर्मन कवी ,लेखक (१७९६)
९. जॉन एफ. हर्चेल, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ (१८७१)
१०. लूक व्हॅन ब्रबंत, फ्लेमिश लेखक ,कवी (१९७७)

घटना

१. भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. (१९५२)
२. राव जोधपूर यांनी राजस्थानमध्ये आधुनिक शहराचा पाया रचला, पुढे त्यांच्याच नावाने शहराचे नाव जोधपूर करण्यात आले. (१४५९)
३. चीनमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात ६००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक जखमी झाले. (२००८)
४. अमेरिकेत पहिल्यांदाच विदेशी महिला राजदुतांची नेमणूक झाली. भारताच्या विजया लक्ष्मी पंडीत यांनी तो पदभार सांभाळला. (१९४९)
५. एस एच कपाडिया हे भारताचे ३८वे सरन्यायाधीश झाले. (२०१०)
६. गाज सिंघ हे नवे जोधपूरचे महाराजा झाले. (१९५२)
७. पाकिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचारात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००७)
८. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी covid १९ काळात २० लाख करोड रुपयांची आर्थिक मदत घोषीत केली. (२०२०)

महत्व

१. International Myalgic Encephalomylitis
२. International Nurses Day

दिनविशेष ११ मे
दिनविशेष १३ मे
Tags दिनविशेष १२ मे Dinvishesh 12 May

TOP POEMS

भेट || BHET || MARATHI POEM ||

मनात माझ्या तुझीच आठवण तुलाच ती कळली नाही नजरेत माझ्या तुझीच ओढ तुलाच ती दिसली नाही सखे कसा हा बेधुंद वारा मनास स्पर्श करत नाही हळुवार पावसाच्या सरी बरसत तुलाच का भिजवून जात नाही

तु आणि मी || TU AANI MI MARATHI POEM ||

तुझ्या मनातील मी तुझ्या ह्रदयात पाहताना अबोल राहुन शब्दातुनी अश्रुतही राहताना सांग सखे प्रेम तुझे एकांतात गातांना बोल सखे भाव तुझे माझ्या डोळ्यात पाहतांना

मन माझे || MAN MAJHE || MARATHI KAVITA ||

मन माझे आजही तुझेच गीत गाते कधी त्या नजरेतून तुलाच पाहत राहाते शोधते कधी मखमली स्पर्शात तुझ्याचसाठी झुरते मन वेडे आजही तुझीच वाट पाहते

काजळ || KAJAL || MARATHI POEM ||

आठवणींचा दिवा मनात पेटता जणु प्रेमाच्या या घरात प्रकाश चहूकडे भिंतीवरी सावली चित्र जणु चालती पाहता मी एकटी डोळे ओलावले

साद || SAAD || RAIN POEM ||

सुगंध मातीचा पुन्हा दरवळु दे पड रे पावसा ही माती भिजु दे शेत सुकली पिक करपली शेतकरी हताश रे नकोस करु थट्टा जीव माझा तुझ्यात रे

मनाचा अंत || MANACHA ANT || POEM || MARATHI ||

"साथ न कोणी एकटाच मी विचारांचा शोध मनाचा तो अंत प्रवास एकांती वाट कोणाची बाकी दिसे का मनाचा तो अंत

TOP STORIES

दृष्टी || कथा भाग ५ || शेवट भाग ||

दृष्टी (कथा भाग ५) शेवट भाग

आई || कथा भाग ८ || Mother|| Daughter || Story ||

शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती. "समीर !!" आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला. "आई ??"

सुर्यास्त || कथा भाग ४ || CUTE LOVE STORY ||

तुझ्या असण्याची जाणीव मला ही हळुवार झुळूक का द्यावी तू दूर त्या किनारी तरी माझ्या जवळ का भासावी हे फितूर झाले वारे मजला कोणती ही आठवण यावी

स्वप्न || कथा भाग २ || MARATHI STORIES ||

घराचा दिवा पोरगं जणू घराची वात पोरगी असते घरात सारे शिकले तर घराची प्रगती होत असते

आई || कथा भाग ७ || मराठी कथा || Story ||

दिवसभराच्या कामानंतर शीतलला कधी एकदा फ्लॅटवर येते आहे अस झालं होत. ती ऑफिसमधून लगबगीने येते. सगळी कामे आवरून पुन्हा उद्याच्या प्रेझेंटेशनची तयार करू लागते. रात्रीच जेवण करण्याची सुद्धा आठवण तिला येत नाही. कामात व्यस्त असतानाच समीरचा फोन येतो

स्वप्न || कथा भाग ४ || MARATHI LOVE STORIES ||

"उमा !! सकाळपासून पाहतोय तुझ लक्ष नाही कशातच !! " अचानक बाहेर जाताना सुनील बोलला. "अरे !! काही नाही असच !! " दोघेही चालत चालत गावाच्या पलिकडे एक बंगला होता तेथे आले. त्याच्या मित्रांनी आणि सुनील उमाने तो सगळा नीट स्वच्छ करून घेतला.

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy