"तुझ नी माझं नातं हे अगदी गोड असावं!! तुझ्याकडे पहातचं मी मला पूर्णत्व मिळावं!! कधी हसुन रहावं तर कधी मनमोकळ बोलावं!! अश्रुना ही इथे येण्यास आनंदाच कारण असावं!! कधी वाट पहाताना माझी तु स्वतःस ही विसरुन जावं!! तुझ्या प्रेमाच्या गोडव्यात सार काही मधुर व्हावं!! तुझ्या खोट्या रागास ही मी उगाच का पहावं!! तुला मनवण्यास तेव्हा मी तुला काय बरे द्यावं?? तुही तेव्हा माझ्याकडुन हक्काने आवडीचं मागावं!! वाटते त्या गोडव्याने ही आता मनामध्ये कायम रेंगाळावं..!!" योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच !!! kshan Saare asech || Marathi Poem
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreसूर्यप्रकाश || AWESOME MARATHI POEM || Kavita
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreएक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read
ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read Moreद्वंद्व (कथा भाग ५) शेवट भाग
विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सा…
Read Moreद्वंद्व (कथा भाग ४)
विशालच स्वतःतच मग्न राहणं. सदाला पुन्हा पुन्हा नकळत सायलीबद्दल विचारणं, आईला विशालच्या वागण्याचं नवल…
Read Moreद्वंद्व (कथा भाग ३)
विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आण…
Read More