Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » कविता

किनारा || KINARA || Marathi POEM ||

Category कविता
किनारा || KINARA || Marathi POEM ||
Share This:
"पावलं चालतात त्या समुद्र किनारी
  आठवणीत आहे आज कोणी!!
  सुर्य ही अस्तास जाताना
  थांबला जरा मझं जवळी!!

 ती लाट पुसते मज काही
  आठवण असते तरी काय ही?
  मझं सारखे पुन्हा पुन्हा येताना
  ओलावते का मन ती!!

 तो बेफान वारा बोलतो काही
  आठवण म्हणजे विचारतो काय ती?
  मझं सारखे मुक्त फिरताना
  जाणवते का मनास ती!!

 ती शुभ्र चांदणी येते आकाशी
  सांग म्हणते आठवण काय ती?
  मझं सारखे लुकलुकताना
  तुटते का अचानक ती!!

 कसे सांगावे काय ती
  आठवण असते जाणीव ती!!
  मनातुन चांदणे तुटताना
  ओलावते डोळे ती!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
Tags किनारा marathi Kavita Marathi poems poems in marathi

RECENTLY ADDED

आभाळ || मराठी सुंदर कविता || Aabhal ||
आभाळ || मराठी सुंदर कविता || Aabhal ||
रामचंद्र: || मराठी कविता || जय श्रीराम ||
रामचंद्र: || मराठी कविता || जय श्रीराम ||
lighted candle on black surface
दिवा || मराठी कविता || Diva || Kavita ||
woman standing nearcherry blossom trees
चालण्यास तू सज्ज हो || Marathi Motivational Poem ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

a couple wearing brown leather jacket

प्रेम माझं || HRUDAYSPARSHI KAVITA ||

प्रेम म्हणतं मी ते व्यक्त करायला जावं हातात गुलाबाचं फुल देताना नेमकं तिच्या बाबांनी पहावं बाबा हाच आला होता तिने अस का म्हणावं आणि पुढचे काही दिवस मग एका डोळ्यानेच पहावं
Dinvishesh

दिनविशेष ११ सप्टेंबर || Dinvishesh 11 September ||

१. आझाद हिंद सेनेने जण गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले. (१९४२) २. World Wildlife Fund ची स्थापना करण्यात आली. (१९६१) ३. भारतीय सैन्याने लाहोर जवळ बुर्की हे गाव आपल्या ताब्यात घेतले. (१९६५) ४. महात्मा गांधींनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनात सत्याग्रह ही संकल्पना वापरली. (१९०६) ५. इराक आणि सऊदी अरेबियाने नाझी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९३९)
green white and red flag under white clouds

दिनविशेष १५ ऑगस्ट || Dinvishesh 15 August ||

१. ब्रिटीश सत्तेतून भारत देश स्वतंत्र झाला. (१९४७) २. फ्लोरिडा मधील पनामा शहराची स्थापना कंक्विस्ताडोर पेड्रो अरियास डविल्ला यांनी केली. (१५१९) ३. पंडीत जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. (१९४७) ४. अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले. (१९७१) ५. भारतात पहिल्यांदाच दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली. (१९८२)
श्रीगुरूचरित्र अध्याय १८

श्रीगुरुचरित्र अध्याय २१ || Gurucharitr Adhyay 21 ||

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी तो कारणिका । उपदेशिले ज्ञानविवेका । तया प्रेतजननीसी ॥ १ ॥ ब्रह्मचारी म्हणे नारी । मूढपणें दुःख न करी । कवण वाचला असे स्थीरी । या संसारी सांग मज ॥ २ ॥
श्रीगुर्वाष्टकम् || Devotional ||

श्रीगुर्वाष्टकम् || Devotional ||

शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं, यशश्र्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् । हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ १ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest