"सोबतीस यावी ती!! उगाच गीत गुणगुणावी ती!! अबोल नात्यास या!! पुन्हा बहरून जावी ती!! रिमझिम पाऊस ती!! एक ओली वाट ती!! मनातल्या आकाशात या!! इंद्रधनुष व्हावी ती!! अनोळखी वाट ती!! अनोळखी सोबत ती!! पुन्हा नव्याने चेहर्यास या!! नवीन ओळख द्यावी ती!! कधी चांदण्यात शोधावी ती!! कधी लाटांमध्ये मिळावी ती!! अंधारल्या रात्रीस या!! कधी चंद्रामागे पहावी ती!! मनात या रहावी ती!! कधी न विसरावी ती!! मनातल्या मनात या!! कवितेत रोज लिहावी ती!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
जुन्या वहीच्या पानांवर
आज क्षणांची धुळ आहे
झटकून टाकावी आज
मनात एक आस आहे
कधी भरून गेली ती पाने
…
Read Moreमाझं माझं करताना
आयुष्य हे असचं जातं
पैसा कमावत शेवटी
नातं ही विसरुन जातं
राहतं काय अखेर
राख ही वाह…
Read Moreअल्लड ते तुझे हसू मला
नव्याने पुन्हा भेटले
कधी खूप बोलले माझ्यासवे
कधी अबोल राहीले
बावरले ते क्ष…
Read Moreनव्या वाटांवर चालताना
मी अडखळलो असेन ही
पण जिंकण्याची जिद्द
आजही मनात आहे
सावलीत या सुखाच्या
क्…
Read Moreचाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreअसं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत ना…
Read More