"ओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं!! मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं!! पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं!! मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं!! का त्रास त्या फुलांस ओंजळीचा सुगंधाची चुक ना कोण पहातं!! आठवणींच ओज तेव्हा का सतत मनास बोल लावतं रहातं!! चुरगाळून गेले ते फुल कितीही ओंजळीस तरी सुगंध देत रहातं!! आठवणींच्या वेदना किती तरीही मनास का ते सुखावून जातं!! झाली ओंजळ रिकामी तरी सुगंध अखेर तसाच राहतो!! कितीही विसरु पाहता आठवणी मनात सुगंध नेहमीच दरवळत रहातो!! ओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळून जेव्हा जातं ..!!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
चार पानांचं आयुष्य || Marathi Katha kavita || POEM
“चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !!
प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !!
कुठे बेफाम हस…
Read Moreशोधाशोध || MARATHI KAVITA SHODHASHODH !!
डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ??
ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची??
एकटेच चालत रहावे!…
Read Moreसकाळ || MORNING MARATHI POEM || GOOD MORNING ||
जागी झाली नदी, जागे ते घरही होत आहे !!
अजूनही झोपल्या त्या, अंगणास जाग येत आहे !!
पसरल्या त्या धुक…
Read Moreपैसा बोले!! पैसा चाले!!
पैसा बोले , पैसा चाले ,सार इथे खोट हाय !!
श्रीमंताचे कपडे सुंदर, गरिबाचे मळके पाय !!
धाव तू , थांब …
Read Moreअसे कसे हे !! Love POEM
वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!
क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!
सांग काय…
Read Moreजल हे जीवन !!MARATHI POEM WATER!!
ओंजळीत घ्यावे , परी निसटून जात आहे !!
कदाचित नकळत , मनातले ते सांगत आहे!!…
Read More
Hi Yogesh, I have nominated you for Leibster Award. Please check it out my recent post for more details
Thanks
Chhan!