Contents
"न उरल्या कोणत्या भावना शेवट असाच होणार होता!! वादळास मार्ग तो कोणता त्यास विरोध कोणता होता!! राहिल्या तुटक्या काहीं आठवणी त्यास आधार काहीच नव्हता!! पापण्यात साठवून ठेवण्यास कोणताच अर्थ उरला नव्हता!! काही शिल्लक ते मनात आहे तोच सारा आधार होता!! सांगू तरी कोणास आता आपुल्यांचा चेहरा हरवला होता!! माझ्यातील तो आज का कित्येक प्रश्न विचारत होता!! वादळात साथ सोडली त्यास कोणता दोष देत होता!! उध्वस्त हे नात्यातील मज का कित्येक चेहरे दाखवत होता!! खऱ्या खोट्या वचनास मग तो क्षणात नाहीसे करत होता!! एकांतात उरल्या मला का आपुलासा करत होता उरल्याच न कोणत्या भावना मग,शेवट असाच होणार होता …!" ✍️© योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
ती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
…
Read Moreआयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच साव…
Read Moreशोधुनही सापडेना एक वाट ती
हरवली सांज हरवली रात्र ती
नभी एक चांदणी पाहते कुणा ती
मझ सांगते पहा सोबतीस…
Read Moreआभाळात आले पाहुणे फार
ढगांची झाली गर्दी छान
पाऊस दादांनी भिजवले रान
रानात साचले पाणी फार
मित्रां…
Read Moreमी विसरावे ते क्षण
की पुन्हा समोर आज यावे
सहज आठवणीने तेव्हा
जुने ते पान उलटावे
का सोबतीस तु
मल…
Read Moreइथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडूदे..!!
चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी
थोडी वाट ती भिजूदे ..!!…
Read Moreआठवत तुला?
तू एकदा भेटायचं म्हटली होतीस
मनातल काही सांगायचं म्हटली होतीस
पण तेव्हाही तू अबोलच राह…
Read Moreएक दिवस असेल तो
मला पुन्हा जगण्याचा
लहानपणीच्या आठवणीत
पुन्हा एकदा रमण्याचा
शाळेतल्या बाकड्यावर
…
Read Moreक्षणात वेगळ व्हावं
इतक नातं साधं नव्हतं
कधी रुसुन कधी हसुन
सगळंच इथे माफ होतं
विचार एकदा मनाला
…
Read Moreतुझी आठवण यावी
अस कधीच झालंच नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता ही येत नाही
कधी स्वतःला विचारलं …
Read More