Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » आठवणीतल्या कविता

आठवतं तुला || SUNDAR MARATHI KAVITA ||

Category आठवणीतल्या कविता
आठवतं तुला || SUNDAR MARATHI KAVITA ||
Share This:
आठवत तुला?
  तू एकदा भेटायचं म्हटली होतीस!!
  मनातल काही सांगायचं म्हटली होतीस!!
  पण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस!!
  आणि माझ्या मनाला सगळं सांगून गेली होतीस!!

 आठवत तुला??
  त्या वळणावर एकदा मला अचानक भेटली होतीस!!
  नजरेने पाहुन मला खूप काही बोलली होतीस!!
  पुन्हा भेटण्याचं वचन देऊन गेली होतीस!!
  आणि कित्येक आठवणीत मला अडकवून गेली होतीस!!

 कधी आठवेन ना तुला??
  मी समोर नसताना तू हरवून गेली होतीस!!
  मला भेटण्याच्या ओढीने अश्रूशी खूप बोलली होतीस!!
  त्या वेड्या मनाला समजावून सांगत होतीस!!
  आणि माझ्यात उगाच स्वतःला शोधत राहतं होतीस!!

 आठवतन ना तुला??
  माझ्या कित्येक जुन्या पानात फक्त तूच होतीस!!
  कधी शांत सांज तर कधी दुपारचं ऊन होतीस!!
  माझ्या मनातले भाव माझे शब्द होतीस!!
  आणि माझ्या मनातील एक सुंदर कविता होतीस!!

 आठवत तुला..?? 

 -योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*
Tags अधुरी कहाणी आठवणीतल्या कविता प्रेम कविता

RECENTLY ADDED

woman wearing red black and yellow turban and black dress painting
चित्र || Chitr || Marathi Poem ||
couple looking at each other
एक आठवण ती || AATHVAN MARATHI POEM ||
dirt road towards the mountain
असावी एक वेगळी वाट || POEMS ||
a couple lying together on wooden floor
अव्यक्त प्रेम || AVYAKT PREM KAVITA ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

a couple wearing brown leather jacket

प्रेम माझं || HRUDAYSPARSHI KAVITA ||

प्रेम म्हणतं मी ते व्यक्त करायला जावं हातात गुलाबाचं फुल देताना नेमकं तिच्या बाबांनी पहावं बाबा हाच आला होता तिने अस का म्हणावं आणि पुढचे काही दिवस मग एका डोळ्यानेच पहावं
Dinvishesh

दिनविशेष ११ सप्टेंबर || Dinvishesh 11 September ||

१. आझाद हिंद सेनेने जण गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले. (१९४२) २. World Wildlife Fund ची स्थापना करण्यात आली. (१९६१) ३. भारतीय सैन्याने लाहोर जवळ बुर्की हे गाव आपल्या ताब्यात घेतले. (१९६५) ४. महात्मा गांधींनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनात सत्याग्रह ही संकल्पना वापरली. (१९०६) ५. इराक आणि सऊदी अरेबियाने नाझी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९३९)
green white and red flag under white clouds

दिनविशेष १५ ऑगस्ट || Dinvishesh 15 August ||

१. ब्रिटीश सत्तेतून भारत देश स्वतंत्र झाला. (१९४७) २. फ्लोरिडा मधील पनामा शहराची स्थापना कंक्विस्ताडोर पेड्रो अरियास डविल्ला यांनी केली. (१५१९) ३. पंडीत जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. (१९४७) ४. अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले. (१९७१) ५. भारतात पहिल्यांदाच दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली. (१९८२)
श्रीगुरूचरित्र अध्याय १८

श्रीगुरुचरित्र अध्याय २१ || Gurucharitr Adhyay 21 ||

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी तो कारणिका । उपदेशिले ज्ञानविवेका । तया प्रेतजननीसी ॥ १ ॥ ब्रह्मचारी म्हणे नारी । मूढपणें दुःख न करी । कवण वाचला असे स्थीरी । या संसारी सांग मज ॥ २ ॥
श्रीगुर्वाष्टकम् || Devotional ||

श्रीगुर्वाष्टकम् || Devotional ||

शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं, यशश्र्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् । हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ १ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest