"इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची!! नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी की रुतून जावी पाऊले ही मनाची!! कधी आठवतो तो चंद्र पोर्णिमेचा लख्ख की उजाळुन टाकतो घरे ही स्वप्नांची!! कधी असतो नुसता अंधार जणु की न दिसावी आपुली माणसे ही जवळची!! डोळ्यातील हे अश्रूंही ओळखतात त्यांना की कथा काहीसी जुन्या क्षणांची!! ओठांवरचं हसु ही शोधत का जणु ती आनंदाची पर्वणी होती आपुल्यांची!! एक एक येते आता पुन्हा पुन्हा का तरी की व्यापुन टाकते जागा या जीवनाची!! एकटे बसुन ही कधी कधी बोलते जणु की साथ देते माझ्या एकांताची!! अखेर केला हिशोब या जगण्याचा जेव्हा की एक ओढ होती काय मिळाल्याची!! मनाच्या पेटीत ओझे होते आठवणींचे की आयुष्यभर सोबत होती फक्त त्यांची!!" योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
विसरून जावी , पण ओठांवर आहे !! पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!! एक आठवण ती, तुझी सोबत आहे !! तुझ्या…
अव्यक्त प्रेमाची कबुली .✍️
नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली! सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली! पुसटश्या त्या सांजवेळी, ओढ तुझी लागली! कवितेतल्या त्या…
ती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची जणू ओढ पहाते ती झुळूक…
marathi stories poems and much more ..!!
"लिहिल्या कित्येक शब्दांनी मलाच बोल लावले आहेत माझ्या मनातल्या तुझ्या ते प्रेमात नकळत पडले आहेत
असं नाही की तुझी आठवण येत नाही पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही समजावतो या मनास आता पण ते…
आठवत तुला? तू एकदा भेटायचं म्हटली होतीस मनातल काही सांगायचं म्हटली होतीस पण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस आणि माझ्या…
आयुष्य क्षणा क्षणात जगताना विसरून जातो आपल्याना भेटायला कधी मावळतीकडे पहाताना वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना नाही म्हटलंच तरी आठवणींत या…
मी विसरावे ते क्षण की पुन्हा समोर आज यावे सहज आठवणीने तेव्हा जुने ते पान उलटावे का सोबतीस तु मला…
ठरवुन अस काही होतंच नाही मनातलेच मन कधी ऐकत नाही नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला रोजच भेटल्या शिवाय रहातं नाही…
इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी की रुतून…
तुझ्या जवळ राहुन मला तुझ्याशी खुप बोलायच होतं तुझ्या डोळ्यात पाहुन तेव्हा माझ्या मनातल सांगायच होतं कधी नुसतच शांत बसुन…
तुझी आठवण यावी अस कधीच झालंच नाही तुला विसरावं म्हटलं पण विसरता ही येत नाही कधी स्वतःला विचारलं मी पण…
कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं आकाशतल्या चंद्राला पुन्हा चांदोबा म्हणावं विसरुन जावे बंध सारे आणि ते बालपण आठवावं शाळेत…
क्षणात वेगळ व्हावं इतक नातं साधं नव्हतं कधी रुसुन कधी हसुन सगळंच इथे माफ होतं विचार एकदा मनाला तिथे कोण…
शोधुनही सापडेना एक वाट ती हरवली सांज हरवली रात्र ती नभी एक चांदणी पाहते कुणा ती मझ सांगते पहा सोबतीस…
आभाळात आले पाहुणे फार ढगांची झाली गर्दी छान पाऊस दादांनी भिजवले रान रानात साचले पाणी फार मित्रांनी केला दंगा छान…
एक दिवस असेल तो मला पुन्हा जगण्याचा लहानपणीच्या आठवणीत पुन्हा एकदा रमण्याचा शाळेतल्या बाकड्यावर पुन्हा जाऊन बसण्याचा मित्रांसोबत एकदा दंगा…