Table of Contents
"आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला रंग असतात आई देवासमोर लावलेली निरांजन असते बाबा त्याची ज्योत असतात आई घरभर पसरलेली धूप असते बाबा त्यातील सुगंध असतात आई मनावरचा संस्कार असते बाबा ते घडवणारे असतात आई आयुष्याची वाट असते बाबा त्या वाटेवर चालवणारे असतात आई एक वाक्य असते बाबा वाक्यातील शब्द असतात आई एक कविता असते बाबा त्याचा भाव असतात सूर्याचे तेज म्हणजे आई असते बाबा त्यांची किरणे असतात आई असते आपली माऊली त्या माऊलीची साथ बाबा असतात जिद्द म्हणजे काय हे आई असते मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात आई विना हे जग अधुरे असते बाबा हे सारे विश्व असतात!!” -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !! रुसव्यात त्याची समजूत, जणु काढत रहातात !! एकांतात माझ्याशी उगा, का भांडत रहातात?? क्षण सारें…
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !! स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !! असावी पुन्हा नव्याने एक, चालण्याची गती!! उन्ह वारा पाऊस नी काय, नसावी कोणती भीती…
एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read
ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !! मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !! प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती !! रुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी…
आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !! चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!
Table of Contents READ MOREएक आठवण ती!!!असावी एक वेगळी वाट !!!अव्यक्त प्रेम !!कथा , कविता आणि बरंच काही …!!जुन्या पानावरती!!सांजवेळक्षण ..शब्द माझे ..✍️तुझ्या आठवणीत ..!✍️अश्रुसवे..✍️ चांदण्यात हरवून, रात्र ती आज…
Table of Contents READ MOREचार पानांचं आयुष्य || Marathi Katha kavita || POEMशोधाशोध || MARATHI KAVITA SHODHASHODH !!सकाळ || MORNING MARATHI POEM || GOOD MORNING ||चंद्र तो चांदण्यासवे ||| Cute…
पुन्हा जुन्या आठवणीत जावे त्या अडगळीच्या खोलीत …
आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना || GANPATI BAPPA MORAYA || POEM ||
आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना !! परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला !!
साद कोणती या मनास आज चाहूल ती कोणती आहे!! तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे??
आयुष्य , Life Quotes
अचानक कधी समोर तू यावे बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे नजरेने सारे मग बोलून टाकावे मनातले अलगद तुला ते कळावे
न मी उरले माझ्यात आता तुझ्यात जरा शोधशील का ..?? भाव या मनीचे माझ्या तू नकळत आज ओळखशील का .??
तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे
अमृत म्हणा , विष म्हणा काही फरक पडत नाही वेळेवरती चहा हवा बाकी काही म्हणणं नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या याच्या शिवाय पर्याय नाही पेपर वाचत दोन घोट घेता स्वर्ग…
कोणती ही मनास चिंता कोणती ही आठवण आहे बदलून गेल्या चेहऱ्यास आता कोणती नवी ओळख आहे कोणता हा रंग त्याचा कोणती नवी वाट आहे पाहू तरी कुठे आता सारे काही…
ओळख ..!!
Table of Contents READ MORE आई || MARATHI KAVITA || AAI ||प्रेम मला कधी कळलचं नाही .. !!मैत्री || MAITRI KAVITA ||मझ विश्वची अनुरूप || MOTHER || MARATHI KAVITA ||मन…
तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत…
कधी हळूवार वाऱ्यासवे तुझाच गंध दरवळून जातो देतो आठवण तुझी आणि तुलाच शोधत राहतो उगाच वेड्या मनास या तुझ्या येण्याची हुरहूर देतो हळूवार तो वारा कधी नकळत स्पर्श करून जातो
नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी बरेच उरले हातात त्या रिक्त राहिली तरीही नाती डोळ्यातल्या आसवांना विचारे वेदनेची गोष्ट ती…
क्षणिक यावे या जगात आपण क्षणात सारे सोडून जावे फुलास कोणी पुसे न आता क्षणिक बहरून कसे जगावे न पाहता वाट पुढची कोणती क्षणाक्षणास गंध उधळीत जावे कोणी ठेविले मस्तकी…
अल्लड ते तुझे हसू मला नव्याने पुन्हा भेटले कधी खूप बोलले माझ्यासवे कधी अबोल राहीले बावरले ते क्षणभर जरा नी ओठांवरती जणू विरले अल्लड ते हसू मला का पुन्हा तुझ्यात…
"मनातले सखे कितीदा सांगुनी प्रेम तुझ माझे कळलेच का नाही हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही
"न उरल्या कोणत्या भावना शेवट असाच होणार होता वादळास मार्ग तो कोणता त्यास विरोध कोणता होता राहिल्या तुटक्या काहीं आठवणी त्यास आधार काहीच नव्हता पापण्यात साठवून ठेवण्यास कोणताच अर्थ उरला…
साऱ्या साऱ्या रित्या केल्या कालच्या आठवणीं सांग सांग काय सांगू तुझ्या विन न उरे काही
"पाठीवरती हात फिरवता खंजीर त्याने मारला होता तोच आपुलकीचा सोबती ज्याने घाव मनावर दिला होता अश्रू पुसण्यासाठी हात येताच कित्येक वेळ आपुला वाटला होता त्याच अश्रूंचे कित्येक उपहास तो चारचौघात…
मनात माझ्या तुझीच आठवण तुलाच ती कळली नाही नजरेत माझ्या तुझीच ओढ तुलाच ती दिसली नाही सखे कसा हा बेधुंद वारा मनास स्पर्श करत नाही हळुवार पावसाच्या सरी बरसत तुलाच…
Marathi Stories Poems And Much More !!
तू मला दिसत नाहीस, आणि तुलाही मी नाही तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दिसत नाहीत आणि माझ्या चेहऱ्यावरचे भावही, तुला दिसत नाहीत आवाज ही तुझा मला ऐकू येत नाही
झाल्या कित्येक भावना रित्या सुटले कित्येक प्रश्न आता कोण ओळखीचे इथे भेटले अनोळखी झाल्या वाटा साथ कोणती हवी या क्षणा मी असूनी का आहे एकटा नसावी त्या सावल्यांची आस कोणत्या…
Mastach
Thanks ..🙏🙏😊
Khup sundar kavita!