चार पानांचं आयुष्य || Marathi Katha kavita || POEM
“चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !!
प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !!
कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !!
प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !!
“चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !!
प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !!
कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !!
प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !!
१. अँड्र्यू स्मिथ यांनी पहिल्या केबल कारचे पेटंट केले. (१८७१)
२. नेदरलँड आणि इंडोनेशिया या देशांनी संघर्ष विरामाचा करार मान्य केला. (१९४८)
३. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी ताकवले यांना सूर्या पुरस्काराने गौरविण्यात आले. (२००१)
४. ७.२ रिक्टर स्केलच्या भूकंपात जपान मध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले. (१९९५)
५. लेस्ली मनिंगे हे हैती या देशाचे पंतप्रधान झाले. (१९८८)
१. मोरारजी देसाई यांनी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे उद्घाटन केले. (१९५५)
२. छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. (१६८१)
३. सोव्हिएत युनियनने पूर्व कझाख येथे अणुबॉम्ब चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९६५)
४. जॉन लेनन यांच्या मृत्यु पश्चात त्यांचे “वुमन” हे गाणे लंडन येथे प्रकाशित झाले. (१९८१)
५. अमेरिकेत संविधानात संशोधन करण्यात आले आणि संपूर्ण देशात दारू बंदी करण्यात आली. (१९१९)
१. पानिपतचे ३ रे युद्ध संपले. (१७६१)
२. एलीशा जी ओटीसने सुरक्षित उद्वाहकाचे (लिफ्ट) जगातले पहिले पेटंट केले.. (१८६१)
३. बोरीबंदर या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस ठेवण्यात आले. (१९९६)
४. भारत आणि नेपाळ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. (१९३४)
५. सोव्हिएत युनियनने वेस्ट जर्मनी सोबत युद्ध थांबवले. (१९५५)
१. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना झाली. (१९६०)
२. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना गाँधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. (२०००)
३. सोव्हिएत युनियनने अमेरिके सोबत व्यापार करार रद्द केला. (१९७५)
४. लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. (१९४८)
५. येमेनने अल कायदा विरुद्ध युद्ध पुकारले. (२०१०)